"प्रत्येक पाऊल प्रगतीकडे"

ग्रामपंचायत कोतापूर, राजापूर

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कोतापूर गाव हे कोकणच्या निसर्गात वसलेले एक सुंदर, आत्मीय आणि प्रगतीशील गाव आहे. हिरव्यागार डोंगर रांगा , झरे, शेती आणि पारंपारिक कोंकणी संस्कृती साठी ओळखले जाणारे शांतता, साधेपणा आणि एकत्रित जीवन पद्धती हि कोतापूर गावाची खरी ओळख आहे.

कोतापूर गाव शिक्षणाच्या बाबतीतही उल्लेखनीय प्रगती करीत आहे. आतापर्यंत सतत दोन वर्ष ३ मुलींची नासा आणि इस्रो साठी निवड झाली आहेत. तिन्हीही मुली नासा सारख्या ठिकाणी अमिरिकेत जावून आल्या आहेत. गावाचा एकूण साक्षरता दर 98.5% आहे. पुरुष साक्षरता 98.6% तर महिला साक्षरता 98.3% एवढी आहे. गावात प्राथमिक शाळा , अंगणवाडी केंद्र आणि महिला शिक्षण उपक्रम चालवले जातात. अनेक विद्यार्थी आता राजापूर, रत्नागिरी, कोल्हापूर आणि मुंबई सारख्या शहरात उच्च शिक्षणासाठी जात आहेत. शिक्षक आणि पालकामधील समन्वयामुळे गावातील मुलांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल होत आहे.

1,751

एकूण लोकसंख्या

762

एकूण पुरुष

989

एकूण स्त्री

कार्यकारणी

सखाराम दिनकर आग्रे

सरपंच

विनायक सदाशिव सुतार

उप-सरपंच

अनिल पिठलेकर

ग्राम-अधिकारी

Our Gallery

Services

सेवा शुल्क कालावधी
जन्म मृत्यू दाखला - ५ दिवस
विवाह दाखला - ५ दिवस
रहिवाशी दाखला - ५ दिवस
दारिद्र्य रेषेखालील दाखला - ५ दिवस
हयात दाखला - ५ दिवस
सेवा शुल्क कालावधी
जातीचा दाखला - १५ दिवस
उत्पन्न दाखला - १५ दिवस
अधिवास दाखला - १५ दिवस
नॉन क्रेमिलेयर दाखला - १५ दिवस
रहिवाशी दाखला - १५ दिवस
शेतकरी दाखला - १५ दिवस
डोंगरी दाखला - १५ दिवस